

Marathi Actress Who Leave Industry From Last 37 Years
esakal
Entertainment News : बॉलिवूडमध्ये आजवर अनेक कलाकार होऊन गेले आहेत ज्यांनी स्वतःची वेगळी ओळख कमावली. पण नंतर काळाच्या ओघात ते गायब झाले. यातच एका मराठी अभिनेत्रीनेही स्वतःच्या मेहनतीने बॉलिवूडमध्ये नाव कमावलं. पण नंतर अचानक ती इंडस्ट्रीमधून गायब झाली. त्यानंतर त्यांनी ऋषी कपूर यांच्यावर करिअर उध्वस्त करण्याचे आरोप केले होते.