Jaya Bachchan: 'अमिताभजी, जया बच्चनला चांगल्या डॉक्टरकडे न्या!' सोनू निगमचा सल्ला, नक्की काय आहे कारण?

Kumbh Mela: समाजवादी पक्षाच्या नेत्या जया बच्चन यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. महाकुंभमधील पाणी दुषित झालं असून मृतदेह हे नदीत फेकले जात असल्याचं जया बच्चन म्हणाल्या आहेत. दरम्यान त्यांच्या विधानाचा बिहारच्या सोनू निगमने चांगलांच समाचार घेतला आहे.
jaya bachchan
jaya bachchanesakal
Updated on

प्रयागराज इथं सुरु असलेल्या कुंभमेळ्यामध्ये मौनी अमावस्येच्या दिवशी चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत 30 लोकांचा मृत्यू झाल्याचं सरकारी अहवालात म्हटलं आहे. दरम्यान या घटनेनंतर समाजवादी पक्षाच्या नेत्या जया बच्चन यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. 'महाकुंभमध्ये चेंगराचेंगरीत अनेकांचा मृत्यू झाला. ते मृतदेह नदीत फेकून दिल्यामुळं प्रयागराजच्या नदीचं पाणी प्रदूषित झालं आहे.' असा दावा जया बच्चन यांनी केला आहे. दरम्यान यावर बिहारच्या सोनू निगमने त्यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com