निसर्गासोबत जगणं शिकूया! ‘माणसांचं जंगल’ लिहिताना मृण्मयींचा झालेला स्वतःशी संवाद

Mrunmayee Deshpande : मृण्मयी देशपांडे यांनी त्यांच्या कॉलमचा शेवट करताना परमाकल्चर वर्कशॉप, शेतातील रूटीन आणि 'माणसांचं जंगल' या तत्त्वज्ञानावर विचार मांडले.
Mrunmayee Deshpande

Mrunmayee Deshpande

Sakal

Updated on

मृण्मयी देशपांडे

बघता बघता वर्ष संपत आलं. गेल्या वर्षी साधारण याच सुमारास ‘सकाळ’मधून विचारणा झाली, की वर्षभर ‘सकाळ’मध्ये कॉलम लिहिणार का? घाई नाही, जानेवारीपासून सुरू करायचा आहे! आणि विषयाचं पूर्ण स्वातंत्र्य तुम्हाला आहे...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com