पैठणच्या शेतकऱ्याने केबीसीमध्ये जिंकले 50 लाख, एकही लाईफलाईन न वापरता केली कमाल, अमिताभ बच्चन सुद्धा झाले शॉक

Maharashtra Farmer Wins ₹50 Lakh on KBC Without Using Lifelines: कौन बनेगा करोडपती या शोमध्ये पैठणच्या शेतकऱ्याने बाजी मारलीय. कोणतीही लाईफलाईन न घेता या शेतकऱ्यांनी 50 लाख रुपये जिंकले आहे. सोशल मीडियावर त्यांचा व्हिडिओची चर्चा होतेय.
Maharashtra Farmer Wins ₹50 Lakh on KBC Without Using Lifelines

Maharashtra Farmer Wins ₹50 Lakh on KBC Without Using Lifelines

esakal

Updated on

सध्या महाराष्ट्रात पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालय. मराठवाड्यासह सोलापूर, संभाजीनगरमध्ये पावसाने शेतकऱ्याचं मोठं नुकसान केलय. शेतकऱ्याचं होणारं नुकसान पाहून प्रत्येकजण हळ करताना दिसतोय. अशातच शेतकऱ्यांबाबत एक आनंदाची बातमी समोर आलीय. एका शेतकऱ्याने कौन बनेगा करोडपती या शोमध्ये पन्नास लाख रुपये जिंकले आहे. त्याचा केबीसीमधील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com