हार्दिकने थेट अक्षयाच्या घरी जावून घातलेली लग्नाची मागणी, सासू-सासऱ्यांना म्हणालेला...'मी किती फाटका ते तुमच्या मुलीला...'

HARDIK AND AKSHAYA’S LOVE STORY:टीव्ही हिट मालिका ‘तुझ्यात जीव रंगला’च्या जोडी अक्षया देवधर आणि हार्दिक जोशीने आपले प्रेम विवाहात रूपांतरित केले. हार्दिकने अक्षयाच्या घरी जाऊन थेट लग्नाची मागणी केली होती.
HARDIK AND AKSHAYA’S LOVE STORY

HARDIK AND AKSHAYA’S LOVE STORY

esakal

Updated on

HEARTFELT MARRIAGE PROPOSAL : तुझ्यात जीव रंगला मालिकेतून अंजली आणि राणा दा यांची जोडी प्रचंड हिट झाली. या सिनेमात अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांनी मुख्य भूमिका साकारली होती. ही मालिका जवळपास साडेचार वर्ष चालली. मालिका संपल्यानंतर या दोघांनी लव्ह मॅरेज सुद्धा केलं. जेव्हा अक्षया आणि हार्दिक यांच्या साखरपुड्याची बातमी समोर आली तेव्हा चाहत्यांना आनंद झाला होता. मे २०२२ मध्ये त्यांनी साखरपुडा केलं. त्यानंतर डिसेंबर २०२२ मध्ये दोघांचा पारंपरिक पद्धतीनं विवाहसोहळा पार पडला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com