
आखरी रात या चित्रपटातून पदार्पण केल्यानंतर आराधना सिनेमाने त्यांना थेट सुपरस्टारपद मिळवलं.
शर्मिला टागोरसोबतच्या आराधना आणि नंतरचा आनंद हा त्यांचा अभिनय कौतुकास पात्र ठरलेला सिनेमा ठरला.
त्यांच्या एका वाईट सवयीमुळे त्यांना दिग्दर्शकाच्या पाया पडून माफी मागावी लागली होती.