Shah Rukh Khan : शाहरुखला आजही होतो बाळासाहेबांना न भेटल्याचा पश्चाताप, या कारणाने झाला होता वाद, काय घडलेलं नेमकं?

Shah Rukh Khan Still Regrets Not Meeting Balasaheb Thackeray : अभिनेता शाहरुख खानला बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्यांच्यासोबतचा वाद न मिटवल्याबाबत पश्चाताप झाला होता. काय घडलेलं नेमकं जाणून घेऊया .
Shah Rukh Khan : शाहरुखला आजही होतो बाळासाहेबांना न भेटल्याचा पश्चाताप, या कारणाने झाला होता वाद, काय घडलेलं नेमकं?
Updated on

Bollywood News : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर संपूर्ण देशाला धक्का बसला होता. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यापासून ते अगदी लता मंगेशकर यांच्यापर्यंत अनेकांनी त्यांच्या निधनाचा शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली होती. पण त्याचवेळेस बाळासाहेबांबरोबर त्या काळात वाद झालेल्या शाहरुखनेही त्याचा पश्चात्ताप व्यक्त केला होता. काय घडलेलं नेमकं जाणून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com