
Marathi Entertainment News : स्टार प्रवाह वरील सध्या सगळ्यात जास्त चर्चेत असलेली मालिका आहे लग्नानंतर होईलच प्रेम. जीवा, नंदिनी आणि पार्थ, काव्या यांची गोष्ट असलेली मालिका अनेकांना पसंत पडतेय. त्यातच मालिकेत आता महत्त्वाचा ट्विस्ट येणार आहे. ज्यामुळे प्रेक्षकांना धक्का बसला आहे.