'ठरलं तर मग' मालिका अर्जुन सुभेदार सोडणार? अमित भानुशाली पात्राबद्दल बोलताना म्हणाला, 'आता वेळ आलीय, मी आयुष्यभर...'

THARLA TAR MAG ARJUN SUBHEDAR LATEST UPDATE: ठरलं तर मग मालिकेतील अर्जुन सुभेदार म्हणजेच अमित भानुशाली मालिका सोडणार असल्याची चर्चा होती. आता अभिनेत्याने स्वतः याबाबत खुलासा करत अर्जुनच्या कमबॅकची माहिती दिली आहे.
THARLA TAR MAG

THARLA TAR MAG

esakal

Updated on

AMIT BHANUSHALI ARJUN SUBHEDAR RETURN TO SERIAL: 'ठरलं तर मग' मालिकेतून घराघरात पोहचलेला अर्जुन सुभेदार याचा मोठा चाहतावर्ग आहे. त्याने अभिनयातून चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. अर्जुन-सायलीची जोडी तर प्रेक्षकांना प्रचंड आवडते. अशातच काही दिवसांपूर्वी मालिकेत अर्जुन सुभेदारवर हल्ला झाला होता आणि त्याची प्रकृती गंभीर असल्याचं मालिकेत दाखवण्यात आलं होतं. त्यामुळे अर्जुनचं पुढे काय होणार असा प्रश्न चाहत्यांना पडला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com