'ठरलं तर मग संपणार का?' चाहत्याच्या प्रश्नावर जुई गडकरी स्पष्टच बोलली, म्हणाली...

JUI GADKARI CLEARS AIR ON THARALA TAR MAG ENDING RUMOURS:‘ठरलं तर मग’ ही लोकप्रिय मालिका संपणार असल्याच्या अफवांवर अभिनेत्री जुई गडकरीने स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. मालिकेचे नवे भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं तिने सांगितलं.
THARALA TAR MAG ENDING RUMOUR

THARALA TAR MAG ENDING RUMOUR

esakal

Updated on

Is Tharala Tar Mag ending? : 'ठरलं तर मग' ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनातील एक भाग झाली आहे. ही मालिका गेल्या ३ वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मालिकेत नवनवे ट्विस्ट येताना पहायला मिळताय. सध्या मालिकेत अर्जुन-सायलीच्या जाळ्यात महिपत फसलेलं दाखवण्यात आलंय. तसंच त्याने '२२ वर्षांपूर्वी मीच अपघात केल्याचं' कबूल केलय. दरम्यान आता महासंगम एपिसोडमध्ये सायली-अर्जुन बाबूचा शोध घेतात. बाबूला पकडण्यातही त्यांना यश मिळतं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com