परदेशातलं सुख सोडून भारतात का परतली मृणाल दुसानिस? मालिका नाही तर 'या' दोन गोष्टी ठरल्या कारण; म्हणाली-

MRUNAL DUSANIS REASON TO COMEBACK IN INDIA: मराठी अभिनेत्री मृणाल दुसानिस हिने ४ वर्ष परदेशात काढली. मात्र आता तिने मुलाखतीत तिच्या मायदेशी परतण्याचं कारण सांगितलंय.
why mrunal dusanis return to india

why mrunal dusanis return to india

esakal

Updated on

छोट्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक असणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मृणाल कुलकर्णी. 'सुखाच्या सरींनी हे मन बावरे', 'माझिया प्रियाला प्रीत कळेना' यांसारख्या मालिका केल्यानंतर मृणाल लग्न होऊन परदेशी सेटल झाली होती. तिथेच तिच्या मुलीचाही जन्म झाला. मात्र ४ वर्षानंतर तिने परदेशातील लॅव्हिश लाइफस्टाइल सोडून पुन्हा मायदेशी येण्याचा निर्णय घेतला. सध्या ती 'लग्नानंतर होईलच प्रेम' या मालिकेत दिसतेय. तिच्या या भूमिकेला देखील प्रेक्षकांचं प्रेम मिळतंय. मात्र मालिका हे तिच्या भारतात परतण्याचं कारण नव्हतं. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने त्यामागचं कारण सांगितलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com