Premium| Bihar Labour Migration: मतदानासाठी परतणाऱ्या स्थलांतरितांना राजकीय पक्ष कसे आकर्षित करणार?

Migration during Bihar Elections: विकासाच्या अभावामुळे बिहारी तरुणांचे स्थलांतर हा निवडणुकीचा मुख्य मुद्दा बनला आहे. आखाती देशांकडे असलेला हा कल निवडणुकीच्या निकालावर परिणाम करण्याची शक्यता
labour migration in bihar elections

labour migration in bihar elections

esakal

Updated on

मधुबन पिंगळे

बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये स्थलांतर (स्थानिक भाषेमध्ये पलायन) हा सर्वांत प्रमुख मुद्दा झाला आहे. विकासाचा अभाव, रोजगार किंवा औद्योगिक विकासासाठी अपेक्षित पायाभूत सुविधा नसल्यामुळे बिहारमधील तरुण अन्य राज्यांकडे स्थलांतर करतात. अनेक वर्षांपासून ही समस्या कायम असून, या निवडणुकीमध्ये जातीपातीच्या समीकरण, गुन्हेगारी, न झालेला विकास या मुद्द्यांबरोबरच यावेळच्या निवडणुकीत ‘पलायन’ हा मुख्य मुद्दा होऊ पाहत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com