Premium|Bonded Labour Rehabilitation: ‘आम्ही भारताचे लोक…’ : लाभार्थी नव्हे, हक्कार्थी!

government welfare scheme: भारतीय संविधानाची सुरुवात “आम्ही भारताचे लोक…” या शब्दांनी होते. याचा अर्थ देशातील प्रत्येक नागरिक हा शासनाचा लाभार्थी नसून हक्कार्थी आहे. मुक्त वेठबिगार चळवळीने आदिवासी समाजाला गुलामीतून मुक्त केलं, मात्र मुक्तीनंतरही रोजगार, भूक, अन्याय अशा समस्या कायम राहिल्या.
Premium|Bonded Labour Rehabilitation: ‘आम्ही भारताचे लोक…’ : लाभार्थी नव्हे, हक्कार्थी!
Updated on

विवेक पंडित- pvivek2308

@gmail.com

भारतीय संविधानाच्या पहिल्याच पानावरील उद्देशिकेची सुरुवात ‘आम्ही भारताचे लोक...’ अशी होते. संविधानाच्या निर्मात्यांनी ‘भारताचे लोक’ केंद्रस्थानी ठेवले आहेत. त्यामुळे संविधानातील मूलभूत हक्क, उत्तरदायित्व हे भारतीय लोकांनी स्वत:प्रति अर्पण केलेलं आहे. शासनाचे विविध निर्णय, सर्व कायदे, योजना या भारतीय लोकांना केंद्रस्थानी ठेवून तयार केल्या जातात आणि राबवल्या जातात. त्यामुळे तो भारतीय लोकांचा हक्क आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com