Premium| India's Urban Flood Crisis: मुंबई, चेन्नई, बेंगळुरूमध्ये दरवर्षी पूर का येतो? यामागची नेमकी कारणे काय आहेत?

Urbanization and Climate Change: भारतातील शहरी पुराचे संकट हे नियोजनाच्या अभावामुळे निर्माण झाले आहे. अनियोजित शहरीकरण आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे शहरांमध्ये पूर समस्या वाढत आहे.
Premium| India's Urban Flood Crisis: मुंबई, चेन्नई, बेंगळुरूमध्ये दरवर्षी पूर का येतो? यामागची नेमकी कारणे काय आहेत?
Updated on

निखिल वांधे

शहरी पूर हे सद्यस्थितीत भारतीय शहरांसमोरील सर्वात गंभीर आव्हान आहे. ऑगस्ट २०२५ मध्ये मुंबईत ८०० मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली, जी ५६०.८ मिमीच्या मासिक सरासरीपेक्षा खूप जास्त आहे. यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आणि रेल्वे सेवा स्थगित कराव्या लागल्या व सामान्य जनजीवन वारंवार  विस्कळीत झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com