Premium | Team India : ८३५ धावा करूनही हरले; भारतीय संघाला लगेच 'तोफे'समोर उभं करू नका

What went wrong for Shubman Gill as Test captain? रोहित शर्मा, विराट कोहली, आर अश्विन यांच्या कसोटीतून निवृत्तीनंतर टीम इंडियाची पुढील वाटचाल कशी असेल, याची उत्सुकता सर्वांना होती. संघात लोकेश राहुल, जसप्रीत बुमराहे हे अनुभवी खेळाडू असतानाही शुभमन गिलच्या खांद्यावर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली गेली. पहिल्या प्रयत्नात भारताला हार मानावी लागली असली तरी सर्वकाही संपले असे नाही. काही चुका सोडल्यास भारतीय संघाची कामगिरी ही इंग्लंडच्या तोडीसतोड होती.
What went wrong for Shubman Gill as Test captain
What went wrong for Shubman Gill as Test captainesakal
Updated on

अरेरे.. इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाला पहिल्या कसोटीत मानहानिकारक पराभव पत्करावा लागला. टीम इंडियाचे सिलेक्शन चुकले, शुभमन गिलला नेतृत्व करणे नाही जमले, साई सुदर्शनला खेळवण्याचा गौतम गंभीरचा हट्ट अंगलट आला... असे बरेच वाद आता सुरू आहे. मंगळवारी या कसोटीचा निकाल लागला आणि अजूनही काय चुकलं, कोण चुकलं याचे चर्वितचर्वण सुरू आहे. पण, हरलो म्हणजे संपलं सर्व, असे नाही. या पराभवातून बरंच काही शिकण्यासारखं आहे आणि बऱ्याच सकारात्मक गोष्टीही आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com