
Why Maharashtra Government Want to Add Hindi as third language in State Schools? Politics, Policy, and Public Protest
महाराष्ट्र सरकारने पहिलीपासून हिंदी अनिवार्य केल्याचं धोरण आणल्यापासून शैक्षणिक वातावरण ढवळून निघालं आहे. पण यामागचं एक नवंच कारण आता सरकारने सांगितलंय.
समजून घेऊ सकाळ प्लसच्या विशेष लेखातून.
१६ एप्रिलला पहिल्यांदा सरकारने महाराष्ट्रात हिंदी ही तिसरी भाषा म्हणून अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला.
मनसेपासून शिवसेना, काँग्रेस सगळ्यांनीच या धोरणाला विरोध केला. त्याहीपेक्षा जास्त विरोध सामान्य मराठी माणसांकडून झाला. अशाप्रकारे हिंदी लादणं चालणार नाही, असं म्हणत लोकांनी या निर्णयाला विरोध केला.