Premium| Evolution of Language: भाषांची धार बोथट का होतेय?

Indian Languages: पूर्वी माणूस जगण्यासाठी टोकदार वस्तू आणि भाषांचा वापर करत होता. आज ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाषेला धारदार ठेवणे आवश्यक आहे, अन्यथा ती गंजून जाईल.
Language development
Language developmentesakal
Updated on

अरविंद जगताप

jarvindas30@gmail.com

हजारो वर्षांपूर्वी जंगलात फिरताना नुसता काहीतरी आवाज काढून एकमेकांशी बोलणारी माणसं हळूहळू आपल्या टोळ्या बनवू लागली. आपल्या टोळीची खूण ठरवू लागली. या खुणा भाषेची सुरुवात झाल्या. आता आपल्या सगळ्याच भाषा साचत जाताहेत...

माणसं जंगलात भटकत होती, हजारो वर्षं. प्राणी वगैरे खायचे तेव्हा शिकार करून. मग शिकार करायची कशी? टोकदार काही पाहिजे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com