Premium| Kashmir Tourism: दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरचे पर्यटन पुन्हा मार्गावर?

Post Pahalgam attack Kashmir economic stability: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला दोन महिने पूर्ण झाले आहेत, ज्यामुळे पर्यटनावर मोठा परिणाम झाला. आता पर्यटकांचा विश्वास पुन्हा संपादन करणे हे मोठे आव्हान.
Pahalgam attack Kashmir tourism
Pahalgam attack Kashmir tourismesakal
Updated on

सुनील चावके

कलम ३७० हटविण्याचे धाडस मोदी सरकारने दाखविले. त्यामुळे स्थानिक काश्मिरींच्या मनात रोष निर्माण झाला. त्याची भरपाई पर्यटकांच्या संख्येत होणाऱ्या अभूतपूर्व वाढीमुळे व काश्मिरींच्या जीवनात येणाऱ्या आर्थिक स्थैर्यामुळे होऊ लागली होती. पहलगामच्या घटनेने त्यावर पाणी फेरण्याचा प्रयत्न झाला. आता पुन्हा आव्हान आहे, ते पर्यटकांचा विश्वास संपादन करण्याचे.

प हलगाममध्ये सव्वीस निरपराध पर्यटकांची बावीस एप्रिलच्या दुपारी निर्घृण हत्या करण्यात आली, या दहशतवादी हल्ल्याला दोन महिने पूर्ण झाले. या पाकपुरस्कृत दहशतवादी हल्ल्याचा परिणाम देशभरातून आणि परदेशातून येणाऱ्या कोट्यवधी पर्यटकांच्या मानसिकतेवर झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com