

Why Punjab Farmers Want the India–Pakistan Border Fence Moved
E sakal
भारत-पाकिस्तानच्या पंजाबमधील सीमेवरच्या काही गावांत एक विचित्र वास्तव आहे. त्या गावातील शेतकऱ्यांची शेतजमीन भारतात तर आहे, त्यांच्या मालकीचीपण आहे पण तिथे जाण्यासाठी त्यांना सीमा सुरक्षा दलाची (BSF) परवानगी लागते.
कारण भारत–पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय सीमारेषा आणि मध्ये घातलेलं कुंपण याच्या मध्ये त्या शेतजमिनी अडकलेल्या आहेत. त्यामुळे हे कुंपण सीमारेषेच्या जवळ न्या अशी मागणी शेतकरी करत आहेत. आता केंद्रानेही ती मान्य करायचं ठरवलं आहे.
या निर्णयामुळे खरंच शेतकऱ्यांचा फायदा होईल का, शेती करणं सोपं होईल का की तस्करी, अमली पदार्थांचा अवैध व्यापार वाढेल?
अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी जरुर वाचा, सकाळ प्लसचा हा लेख.