Premium| Mumbai Rain : दरवर्षीच मुंबईत पाणी का तुंबतं? महानगराला पूरात लोटण्याला कारणीभूत तरी कोण?

water logging : २६ मे २०१५ला झालेल्या मुसळधार पावसाने मुंबईची रेल्वे ठप्प केलीच पण नवीन भुयारी मेट्रोही पाण्याखाली गेली. दरवर्षी मुंबई पाणी भरण्याचे नवे उच्चांक गाठते आहे, असं होतंय तरी का?
reasons behind Mumbai's water logging
reasons behind Mumbai's water logging E sakal
Updated on

दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई तुंबली आणि तुंबई झाली. फरक इतकाच की जून महिन्याऐवजी ती मे महिन्यातच झाली. यंदा दक्षिण मुंबईत पाणी भरलं मागील वर्षी चौपाटीवरून समुद्राचं पाणी आत आलं होतं. ते पार चौपाटी पार करून असलेल्या गिरगाव भागात पोहोचलं होतं. दरवर्षी पाणी इंचाइंचाने पुढेच सरकताना दिसत आहे. नक्की कारण काय? माधवराव चितळे समितीच्या शिफारसी, नालेसफाईची आश्वासनं, ब्रिमस्टोवॅड प्रकल्पाचं काय झालं?

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com