‘‘काय करू माझा मुलगा माझे अजिबातच ऐकत नाही...’’, ‘‘काय करू नेहाला अनेकदा सांगितले तरी तिचे पहिले पाढे पंचावन्नच...’’, ‘‘वैताग आलाय, नोकरी करू की मुलांकडे लक्ष देऊ काही समजत नाही..’’, ‘‘कितीही लाड करा मुलगा त्याच्या पद्धतीने वागतो....’’ या व अशा प्रकारचे संवाद आता घरोघरी ऐकायला मिळतात. ‘टु मिनिट’च्या जमान्यात सर्वांना सर्व गोष्टी अगदी कमी वेळेत पाहिजे असतात. सारासार विचार, सहनशक्ती, एकमेकांना समजून घेणे हे प्रकार दिवसेंदिवस कमी होत आहेत. त्यातून पालकांबरोबर पाल्यासमोरही अनेक प्रश्न आ वासून उभे राहिले आहेत...पालकांनो काही गोष्टींसाठी तुम्हालाच पुढाकार घ्यावा लागणार आहे.
पुढीत गोष्टी पालकांनी समजून घेतल्या पाहिजेत.