प्रीमियम महाराष्ट्र
‘आर्द्रक सर्व कंदनाम्’ : जाणून घेऊयात गुणकारी अद्रकाचे फायदे
जेवणात अद्रक व शंदेलोण एकत्र करून खाण्याची पूवार्पार परंपरा आहे
आरोग्यासाठी आर्द्रक (आले) का गरजेचे ?
‘आर्द्रक सर्व कंदनाम्’ असे चारकाचाऱ्यांनी म्हटले आहे, सर्व कंद वनस्पती औषधांमध्ये त्याचे श्रेष्ठत्व आहे. घरामध्ये असणाऱ्या व वापरल्या जाणाऱ्या वनस्पतीमध्ये आलं अधिक प्रमाणात आपण वापरतो. थंडी व पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ‘आल्याचा चहा’ सर्वाना हवा हवासा वाटतो, तो घेतला तर आळस व थंडी दूर होऊन तरतरी, ऊर्जा निर्माण होते. या ओबडधोबड दिसणाऱ्या अदरकाचे किंवा आल्याचे महत्व, हे फक्त आयुर्वेदीक डॉक्टरच सांगू शकतात, चला तर मग जाणून घेऊया आल्याचे महत्व.