प्रीमियम व्यासपीठ
का जिंकली भारतीयांनी ऑस्ट्रेलियन नागरिकांची मनं.....
जगभर सुरू असलेली आंतरराष्ट्रीय स्पर्धा टाळता न येणारे वास्तव आहे; पण म्हणतात ना, जिथे सुईने काम होतंय तिथे तलवारीची काय गरज? हे सुईचे काम ऑस्ट्रेलियात ‘सर्वेऽपि सुखिनः सन्तु’ म्हणणारे परदेशात राहायला गेलेले उच्चशिक्षित भारतीय वंशीय करत आहेत
डॉ. प्राक्तन वडनेरकर
आज कोणत्या देशावर आक्रमण करून देश जिंकता येत नाही; पण या ज्ञानपरंपरा चालवणाऱ्या, निसर्गाशी नातं जोडणाऱ्या, मूलतः सौम्य असलेल्या भारतीय वंशीयांनी ऑस्ट्रेलियातील नेत्यांची मने जिंकली आहेत....काय आहे हे वास्तव