Cricket : ४२ वेळा रणजी करंडक जिंकणारा मुंबईचा संघ या जागतिक क्रमवारीत कितव्या क्रमांकावर? जाणून घ्या

रणजी करंडक विजेतेपदाच्या वाटचालीत मुंबई संघातील अष्टपैलू खेळाडूंची कामगिरी निर्णायक ठरली
Cricket Team
Cricket Team Esakal

किशोर पेटकर

उपांत्यपूर्व फेरीपासून मुंबईने चिकाटीने खेळ खेळला. बडोद्याविरुद्ध पहिल्या डावातील आघाडीवर आगेकूच राखल्यानंतर तमिळनाडूविरुद्ध मुंबईकरांनी डाव व ७० धावांनी विजय मिळवून रणजी करंडक जिंकण्याच्या दिशेने पाऊल टाकले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com