जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार २०३० पर्यंत भारतातील ६७ टक्के मृत्यू या रोगांमुळे होतील

‘चवीचवीनं खाणं’ आणि ‘आरोग्य सांभाळणं’ या दोन्हीची सांगड घालणं ही मात्र काळाची गरज आहे
जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार २०३० पर्यंत भारतातील ६७ टक्के मृत्यू या रोगांमुळे होतील
Esakal

सुकेशा सातवळेकर

आहारशास्त्र आणि पोषणशास्त्र यांचं भान जपणं हे आजच्या घडीला खूप महत्त्वाचं आहे. उत्तम आरोग्य ही यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे आणि सुयोग्य आहार हा आरोग्याचा गुरुमंत्र आहे! ‘नियमितता’ हा कळीचा शब्द आहे. नियमित वेळी खावे प्यावे. रोज ठरावीक वेळी आहार घ्यावा. घरातील सगळ्यांनीच नियमित वेळी जेवण्याचा प्रयत्न करावा.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com