जागतिक बँकेच्या म्हणण्यानुसार जगात काम करणाऱ्या महिलांचं सर्वात कमी प्रमाण ज्या देशांमध्ये आहे तिथे (यात भारतही आहे) प्रवास खर्च कमी करून, प्रवास व कामाची प्रक्रिया सोपी करणं आणि जास्तीत जास्त महिलांना कामाच्या मुख्य प्रवाहात आणणं हा महिलांसाठी मोफत प्रवास योजनेमागील मुख्य हेतू आहे.