बुद्धीला श्रद्धेपासून दूर ठेवून आपल्या पायावर उभे करायची आवश्यकता तत्त्ववेत्त्यांना का वाटली?

मानवाची स्वायत्तता, स्वातंत्र्य आणि प्रतिष्ठा सांभाळण्यासाठी पश्चिमेकडील धर्म आणि विज्ञान यांच्या चौकटी पुरेशा नाहीत. मग तिसऱ्या म्हणजे तत्त्वज्ञानाच्या चौकटीकडे वळालो तर काय होईल?
Technology and logics
Technology and logicsEsakal

डॉ. सदानंद मोरे

बुद्धीच्या विचारविश्वाच्या विकासातील दोन महत्त्वाचे टप्पे पुनरुज्जीवन आणि प्रबोधन. दोन्ही वेळा बुद्धीला श्रद्धेपासून दूर करायचे कसोशीचे प्रयत्न झाले. धर्माचा किंवा निसर्गाचा पांगुळगाडा न होता बुद्धीला आपल्या पायावर उभे करायची आवश्यकता तत्त्ववेत्त्यांना वाटली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com