स्पर्धा परीक्षा देण्याच्या नादात जगणे हरवून व राहून गेलेल्या तारुण्याची गोष्ट सांगणारी आशेच्या गुंगीत लटकलेलं तारुण्य ही कादंबरी आजच्या समाजातील मोठ्या ज्वालामुखीचे अंतरंग एखाद्या आरशाप्रमाणे सगळ्यांना दाखवून आत्मपरीक्षण करायला भाग पाडणारे साहित्यिक अंगाने वेध घेणारे महत्त्वाचे दस्तावेज आहे, असे वाटते.