Kolhapur Farming : प्रयोगशीलतेची गरज

Kolhapur flood change farming : कोल्हापुरातील महापुराने पीकबदल करणे आवश्यक झाले आहे का?
kolhapur Farming
kolhapur Farming Esakal
Updated on

राजकुमार चौगुले

प्रगतिशील कोल्हापूर जिल्ह्यातील शेती क्षेत्रात बदलाचे वारे वाहत आहेत. काही बदल नैसर्गिक आपत्तीमुळे होत आहेत, तर काही बदल तंत्रज्ञानामुळे होत आहेत. तरीही जिल्ह्यात पारंपरिक शेतीहून वेगळ्या वळणाची शेती आणि शेतीतून येणाऱ्या उत्पादनांच्या प्रक्रियेसंदर्भातील उद्योग वाढणे गरजेचे आहे. शेती अधिक फायदेशीर करणे हेही एक आव्हान आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com