Premium|Social Media Misinformation In India : ‘समाज माध्यमां’चे हरवलेले भान...

Social Media Misinformation Surge : सध्या सोशल मीडियावर व्यक्त होणे हाच अभिव्यक्तीचा अंतिम मार्ग मानला जात असल्याने लोक खाजगी आयुष्यापासून ते कार्यालयीन गोष्टींपर्यंत सर्व काही पोस्ट करत आहेत, ज्यामुळे लाइक्स आणि व्ह्यूजवर मूड आणि वागणूक अवलंबून राहण्याइतका अतिरेक वाढला आहे.
Social Media Misinformation In India

Social Media Misinformation In India

esakal

Updated on

संपादकीय

मोबाईल फोनच्या छोट्या पडद्यावर (स्क्रीन) काय पाहावे आणि काय पाहू नये याबद्दलच्या चर्चा आणि त्यासंबंधीचे संकेत याबद्दल आता इतके बोलून आणि लिहून झालेय, की त्याविषयी कुणी काही सांगायला गेल्यास त्याला गृहीत न धरण्याचीच बाब सर्वमान्य झाली आहे. प्रत्येकजण याबाबतीत आपल्याला हवे तसे वागत असतो. लहान मुलांना मोबाईलपासून लांब ठेवा, हे सगळेच सांगतात, मात्र आपला वेळ जाऊ नये म्हणून आई-वडीलच आपला मोबाईल अनेकदा मुलांच्या हातात देऊन गोंधळ निर्माण करतात. आता ही मोठी माणसेच समाज माध्यमांच्या बाबतीत लहान मुलांसारखी वागत आहेत. मोबाईलच्या माध्यमातून सोशल मीडियावर व्यक्त होणे हाच आता अभिव्यक्तीचा मार्ग असल्याची अनेकांची समजून आहे.

Social Media Misinformation In India
Premium|Katkari tribe exploitation: कातकरी समाजातील मुलींच्या शोषणाची भीषण कहाणी
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com