

Gaza peace plan and India's role
esakal
प्र१. गाझा शांतता आराखडा अधिक महत्त्वाचा का ठरला?
अ) ऑक्टोबर २०२३ मध्ये हमासने इस्रायलवर हल्ला केला
ब) २०२१ मधील गाझा युद्ध
क) १९६७ चा ‘सिक्स-डे वॉर’
ड) ओस्लो करार
प्र२. गाझा संघर्षाची ऐतिहासिक मुळे कोणती आहेत?
अ) १९४८ च्या अरब–इस्रायल युद्धानंतर गाझा विस्थापन
ब) २००७ पासून हमासचे गाझावर नियंत्रण
क) १९६७ चा ‘सिक्स-डे वॉर’
ड) वरील सर्व
प्र३. गाझा शांतता आराखड्यात कोणते टप्पे समाविष्ट आहेत?
अ) तात्काळ युद्धविराम, बंधकांची सुटका
ब) इस्रायली सैन्याची टप्प्याटप्प्याने माघार
क) गाझासाठी तात्पुरते आंतरराष्ट्रीय प्रशासन
ड) वरील सर्व
प्र४. भारताच्या ‘लुक वेस्ट’ धोरणाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे?
अ) पश्चिम आशियात भारतीय प्रभाव वाढवणे
ब) ऊर्जा सुरक्षितता आणि भारतीय कामगारांचे संरक्षण
क) व्यापार आणि सांस्कृतिक नातेसंबंध वाढवणे
ड) वरील सर्व
प्र५. भारतासाठी पश्चिम आशियातील स्थिरता का महत्त्वाची आहे?
अ) भारताच्या ६०% कच्च्या तेलासाठी
ब) ९० लाखांहून अधिक भारतीय कामगारांचे संरक्षण
क) व्यापार व आर्थिक हित
ड) वरील सर्व