Premium|Study Room : भारताची बाह्य गुप्तचर यंत्रणा ‘रॉ’चे राष्ट्रीय सुरक्षेतील योगदान

External Intelligence India : भारताची बाह्य गुप्तचर संस्था 'रॉ'च्या स्थापनेपासूनच्या ऐतिहासिक योगदानाचा आढावा घेत, पन्नुन प्रकरण आणि सायबर युद्धाच्या आव्हानांमधील तांत्रिक आधुनिकीकरण आणि लोकशाही उत्तरदायित्वाच्या महत्त्वावर या विशेष लेखातून प्रकाश टाकण्यात आला आहे.
External Intelligence India

External Intelligence India

esakal

Updated on

गौरव बाळे

भारताच्या राष्ट्रीय सुरक्षाव्यवस्थेत बाह्य गुप्तचर संस्थेचे स्थान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या संदर्भात Research and Analysis Wing (RAW) ही भारताची प्रमुख बाह्य गुप्तचर संस्था मानली जाते. १९६२ मधील चीनविरुद्धच्या युद्धानंतर आणि १९६५ मधील पाकिस्तानविरुद्धच्या युद्धानंतर स्वतंत्र बाह्य गुप्तचर यंत्रणेची गरज प्रकर्षाने जाणवली. त्यानुसार १९६८ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळात ‘रॉ’ची स्थापना करण्यात आली. सुरुवातीला सुमारे २५० अधिकाऱ्यांपासून सुरू झालेली ही संस्था आज बहुआयामी, तांत्रिकदृष्ट्या सक्षम आणि जागतिक स्तरावर कार्यरत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com