Premium| Mumbai Water Scarcity: मुंबईचा पाणीप्रश्न तीव्र; धरणांचे जिल्हे तहानलेलेच

Delayed Water Projects: मुंबईला पुरवठा करणाऱ्या धरणांच्या जिल्ह्यांतच पाणीटंचाईची स्थिती. जलजीवन मिशनच्या रखडलेल्या कामांमुळे समस्या गंभीर.
Empty Water Containers
Empty Water Containersesakal
Updated on

विष्णू सोनावणे, राहुल क्षीरसागर,

महेंद्र दुसार, प्रसाद जोशी

मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातच पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. धरणांचे जिल्हे तहानलेले आहे. खुद्द मुंबई महानगरचा पाणीप्रश्न दिवसेंदिवस गंभीरच होत चालला आहे. मुंबईसह या दोन्ही जिल्ह्यांतील पाणीप्रश्नाचा घेतलेला हा आढावा...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com