
India Afghanistan Taliban Relations
रवी पळसोकर
भारताने अफगाणिस्तानातील तालिबानशी चर्चा केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. परंतु सामरिक कारणांसाठी आणि चीन व पाकिस्तानसारख्या विरोधी सत्तांना अफगाणिस्तानमध्ये अधिक महत्त्व मिळू न देणे यादृष्टीने भारत पावले टाकत आहे. देशांच्या संबंधांत कायमचे मित्र किंवा शत्रू कधीच नसतात, हे लक्षात ठेवून या संधीचा योग्य वापर करायला हवा.