
Flood alert in Maharashtra: Katkari tribals shifted to safe shelters after Meena river overflows.
Sakal
-रवींद्र पाटे
नारायणगाव : मीना नदीला पूर आला असून नदीतून धोक्याच्या पातळीवरून पाणी वाहत आहे. वारुळवाडी येथे मीना नदीच्या काठावर झोपड्या बांधून राहणाऱ्या कातकरी आदिवासी समाजातील पाच कुटुंबातील पंधरा नागरिकांना नारायणगाव पोलिसांनी तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवल्याने मोठी दुर्घटना टळली.