
NITI Aayog to directly monitor the progress of ‘Dhandhanya Krushi’ scheme; nine district agricultural plans prepared.
Sakal
पुणे : पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेत समावेश झालेल्या राज्यातील नऊ जिल्ह्यांचा विकास आराखडा तयार केला जाणार आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. धनधान्य कृषी योजनेत देशातील एकूण १०० जिल्ह्यांची निवड झाली आहे. यात पालघर, रायगड, धुळे, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली यांचा समावेश आहे.