Dhandhanya Krishi Scheme: धनधान्य कृषी’ योजनेमुळे नऊ जिल्ह्यांचे आराखडे; नीती आयोग थेट घेणार योजनेच्या कामकाजाचा आढावा..

Agricultural Transformation Ahead: प्रत्येक जिल्ह्याचे पायाभूत सर्व्हेक्षण करा, ‘जिल्हा विकास आराखडा’ तयार करा व सर्व योजनांचे एकत्रीकरण या जिल्ह्यांमध्ये राबवा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. निती आयोग स्वतः या योजनेचे सनियंत्रण व मूल्यमापन करणार आहे.
NITI Aayog to directly monitor the progress of ‘Dhandhanya Krushi’ scheme; nine district agricultural plans prepared.

NITI Aayog to directly monitor the progress of ‘Dhandhanya Krushi’ scheme; nine district agricultural plans prepared.

Sakal

Updated on

पुणे : पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेत समावेश झालेल्या राज्यातील नऊ जिल्ह्यांचा विकास आराखडा तयार केला जाणार आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. धनधान्य कृषी योजनेत देशातील एकूण १०० जिल्ह्यांची निवड झाली आहे. यात पालघर, रायगड, धुळे, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली यांचा समावेश आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com