Sharad Pawar : बिहारच्या निवडणुका खरोखरीच पारदर्शक झाल्यात का; शरद पवार यांचा सवाल!

Election Transparency : निवडणुकी अगोदर सत्ताधारी पक्षाकडून विविध माध्यमांद्वारे होणारे पैशांचे वाटप निवडणुकांच्या निकालावर परिणाम करणारे ठरते, बिहारच्या झालेल्या निवडणुका खरंच पारदर्शक झाल्या आहेत का… याचा आता विचार करावा लागेल, अशी परिस्थिती आहे.
Sharad Pawar Questions Bihar Election Transparency

Sharad Pawar Questions Bihar Election Transparency

Sakal

Updated on

बारामती : निवडणूक आयोगाने देखील याचा विचार करावा, या शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बिहारच्या निकालाबाबत आपली प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्रात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थानिक स्तरावरिल आहेत त्यामुळे स्थानिक पातळीवरील नेत्यांना जे योग्य वाटेल त्याप्रमाणे निर्णय घेण्याचे अधिकार आम्ही दिले आहेत, असेही पवार यांनी सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com