Dr.Tukaram Mundhe : विकास योजनांमध्ये लोकांचा सहभाग महत्त्वाचा, सरस्वती व्याख्यानमालेत सनदी अधिकारी डॉ. तुकाराम मुंढे यांचे प्रतिपादन

Maharashtra Development : ‘‘सुराज्यासाठी छत्रपतींच्या स्वप्नातील शाश्वत विकास आणि लोकांचा प्रत्यक्ष सहभाग अत्यंत गरजेचा आहे,’’ असे डॉ. तुकाराम मुंढे यांनी मावळ विचार मंचाच्या व्याख्यानात सांगितले.
Dr.Tukaram Mundhe

Dr.Tukaram Mundhe

Sakal

Updated on

वडगाव मावळ : ‘‘एकविसाव्या शतकातील महाराष्ट्र घडवायचा असेल तर छत्रपतींच्या विचारांपासून व त्यांच्या स्वप्नातील सुराज्यापासून सुरुवात करावी लागेल. स्वराज्याचे सुराज्य करण्यासाठी शाश्वत विकासाची गरज असून, त्यासाठी विकास योजनांमध्ये लोकांचा सहभाग महत्त्वाचा आहे,’’ असे प्रतिपादन सनदी अधिकारी डॉ. तुकाराम मुंढे यांनी केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com