Anurag Thakur : सशक्त भारतासाठी मोदींची पंचसूत्री आवश्‍यक; माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर

'सायकल चालवणे हे शारीरिक स्वास्थ्य व पर्यावरण संरक्षणासाठी अत्यंत उपयुक्त आहे.
anurag thakur

anurag thakur

sakal

Updated on

पुणे - 'सायकल चालवणे हे शारीरिक स्वास्थ्य व पर्यावरण संरक्षणासाठी अत्यंत उपयुक्त आहे. सशक्त भारताचा नारा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या पंचसूत्रीचे पालन पुणेकरांनी करावे,” असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com