Devendra Fadnavis Speech
esakal
पुण्यात पार पडलेल्या भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. सध्या विचारधारेची लढाई मागे पडली असून विरोधकांकडून वेगवेगळे मुद्दे पुढे करून फेक नॅरेटिव्ह तयार केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.