Mohan Bhagwat : "समाजाला आपलेपणाचा विसर" डॉ. मोहन भागवत; दादा वैद्य खडीवाले यांच्या चरित्रग्रंथाचे प्रकाशन

Social Awareness : पुण्यात ‘दादा वैद्य खडीवाले’ यांच्या चरित्रग्रंथाच्या प्रकाशनप्रसंगी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आपलेपणा ओळखण्याचे आणि तसे वागण्याचे महत्त्व सांगितले.
Mohan Bhagwat
Mohan BhagwatSakal
Updated on

पुणे : आपलेपणा ओळखणे हे जीवनाचे कर्तव्य आहे. तो ओळखून इतरांशीसुद्धा आपलेपणाने वागणे, हे दुसरे कर्तव्य आहे. सगळ्या जगाच्या मुळाशी एकच तत्त्व असून, ते ओळखून वागणे म्हणजे आपलेपणा होय. समाजाला आपलेपणाचा विसर पडत चाललेला आहे. त्याची आठवण करून देण्याचे कार्य संघ करतो आहे,’ असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com