Prakash Ambedkar : देशात सर्वसमावेशक नेतृत्वाचा अभाव; आंबेडकरांची टीका

Voting Controversy : सायंकाळी सहानंतरच्या मतदानाची कोणतीही पारदर्शक माहिती उपलब्ध नाही, असे मत व्यक्त करत प्रकाश आंबेडकर यांनी सध्याच्या राजकीय नेतृत्वावर जोरदार टीका केली.
Prakash Ambedkar
Prakash Ambedkar Speechesakal
Updated on

पुणे : ‘‘मतचोरीचा मुद्दा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे. मात्र त्याऐवजी सायंकाळी सहानंतर झालेल्या मतदानाचा मुद्दा हाती घेणे आवश्यक होते. सायंकाळी सहानंतर झालेल्या मतदानाची कोणतीही माहिती नाही. सध्या देशात सर्वसमावेशक नेतृत्व नाही. जे नेतृत्व आहे ते पक्षीय आहे. त्यामुळे परिस्थिती गंभीर होत आहे,’’ असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com