Pune News: शेतकऱ्यांनी रोखला शिक्रापूर-पाबळ मार्ग; चासकमान कालव्याच्या अस्तरीकरणाला कडाडून विरोध, शेती आणि पाणी संकटात येईल

Rural Maharashtra farmers fear water crisis due to irrigation canal modernization project: चासकमान कालव्याच्या अस्तरीकरणाविरोधात दहा गावांचे शेतकरी एकवटले; भूजल पुनर्भरण, विहिरींची जलपातळी आणि स्थानिक पर्यावरण वाचवण्यासाठी शिक्रापूर-पाबळ मार्गावर रास्ता रोको
Shirur Farmers Warn of Water Crisis, Intensify Protest Against Canal Lining

Shirur Farmers Warn of Water Crisis, Intensify Protest Against Canal Lining

sakal

Updated on

शिक्रापूर : ‘‘चासकमान कालव्याच्या अस्तरीकरणामुळे शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील भूजल पुनर्भरण पूर्णपणे थांबणार असून, येथील शेती, पिण्याचे पाणी आणि पर्यावरण धोक्यात येईल. प्रशासनाने स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात न घेता हे काम रेटण्याचा प्रयत्न केल्यास संपूर्ण तालुक्यात तीव्र संघर्ष उभा केला जाईल,’’ असा इशारा देत पंचक्रोशीतील दहा गावांतील शेतकऱ्यांनी शनिवारी (ता. ६) शिक्रापूर-पाबळ मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com