

Jyotiraditya Scindia
पुणे - भारताने डिजिटल क्षेत्रात मोठी झेप घेतली असून, जगातील एकूण डिजिटल व्यवहारांपैकी सुमारे निम्मे व्यवहार भारतात होत आहेत. यूपीआयच्या माध्यमातून २०२५-२६ मध्ये सुमारे २४० अब्ज व्यवहार झाले. भारताचे डिजिटल व्यवहाराचे मॉडेल जगासाठी आदर्श ठरत असल्याचे केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी शुक्रवारी पुण्यात सांगितले.