Dr. Mohan Bhagwat : येत्या २० वर्षात भारत विश्वगुरू होण्याचे स्वप्न गाठू शकेल; डॉ. मोहन भागवत यांचा विश्वास

सहकारनगर परिसरातील दशभुजा गणपती मंदिराजवळच्या फुलोरा मैदानावर आयोजित ‘सहजीवन व्याख्यानमाले’त ‘विश्वगुरू भारत’ या विषयावर डॉ. भागवत यांनी आपले विचार मांडले.
Dr. Mohan Bhagwat
Dr. Mohan Bhagwatsakal
Updated on

पुणे - ‘अद्ययावत सुख-सुविधा व संपत्ती मिळवून जगात शांती नाही म्हणूनच जगाला आज गुरूची आवश्यकता भासते आहे. त्याची पूर्तता भारत करू शकतो. जात-पात, धर्मभेद विसरून संतांच्या विचारसरणीनुसार समदृष्टीचा अवलंब करणे म्हणजे विश्वगुरुत्व आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com