
दौंड : राज्यात लव्ह जिहाद विरोधात कायदा करण्यासाठी समिती स्थापन झाली असली तरी हा कायदा राज्यघटनेच्या चौकटीत बसतो का ?, हे तपासले पाहिजे. राज्यासमोर प्रचंड आव्हाने असताना आधी जनतेचे प्रश्न सोडविण्याची गरज आहे, असे मत बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे.