Ajit Pawar : मोर्चाची वेळच येऊ नये... हिंदी सक्तीविरोधात शिवसेना आणि मनसे एकत्र येण्याबाबत अजित पवार यांचे मोठे विधान

Ajit Pawar : महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाला मराठी येणे गरजेच आहे. जे लोक बाहेरुन कामासाठी आले असतील तरी देखील त्यांची मुले जर इथे शिक्षण घेत असतील तर त्यांच्या मुलांनr मराठी मातृभाषा पहिलीपासून शिकली पाहिजे.
ajit pawar
ajit pawarSakal
Updated on

राज्यात पहिलापासूनच्या हिंदी सक्ती विरोधात शिवसेना आणि मनसे ने मुंबईत ५ तारखेला मोर्चा चे नियोजन केलं आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिंदी भाषा ही पाचवी पासून शिकविण्यात यावी आणि याबाबत मोर्चाची वेळच येऊ नये असा आमचा प्रयत्न आहे, असे म्हटले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com