

125 Families to Get New Homes as Government Clears Bhimashankar Rehabilitation Plan
sakal
पुणे, मंचर : श्री क्षेत्र भीमाशंकर येथील ग्रामस्थांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी राज्य सरकारने १७३ कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर केला आहे. या निधीतून सर्व सोयीसुविधांनी युक्त असे ‘हेरिटेज टाउनशिप’ (वारसा वसाहत) उभारून गावकऱ्यांचे पुनर्वसन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.