Dattatray Bharane: ऊस गाळप सहा महिने हवे; कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांचे प्रतिपादन

Sugarcane: कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे म्हणाले की साखर कारखान्याचा गाळप हंगाम सहा महिने सुरू राहावा. शेतकऱ्यांना अधिक भाव देणाऱ्या कारखान्यांना राज्य सरकारचे सहकार्य मिळेल.
Dattatray Bharane

Dattatray Bharane

sakal

Updated on

पुणे : ‘‘साखर कारखान्याचा गाळप हंगाम सहा महिने सुरू राहिला पाहिजे. मागील दोन-तीन वर्षांची आकडेवारी पाहिली तर तीन ते चार महिन्यांमध्येच गाळप हंगाम संपत आहे. त्याचा फटका कारखानदारांना, शेतकऱ्यांना आणि कामगारांना बसत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com