Maharashtra Sugar Mills : साखर हंगामला दिवाळीनंतर सुरुवात, शेतकरी, ऊसतोड मजूर, कारखान्यांच्यादृष्टीने समाधानकारक निर्णय

Sugar Season 2025 : राज्यातील अतिवृष्टी, परतीचा पाऊस आणि मजूर टंचाई लक्षात घेता राज्य सरकारने गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, शेतकरी व कारखानदारांनी याला समाधान व्यक्त केले आहे.
Maharashtra Sugar Mills

Maharashtra Sugar Mills

Sakal

Updated on

सोमेश्‍वरनगर/पुणे : राज्य सरकारच्या मंत्री समितीने नवा साखर हंगाम एक नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यभरातील अतिवृष्टीच्या पार्श्‍वभूमीवर शेतकरी, ऊसतोड मजूर व कारखाने या सर्वांच्यादृष्टीने हा निर्णय समाधानकारक ठरला आहे. त्यामुळे दिवाळी होताच साखर कारखान्यांच्या हंगामाच्या प्रारंभाची लगबग सुरू होईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com